शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जादा दाबाचा विद्युत पुरवठा; उपकरणे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 14:57 IST

जादा दाबाचा वीजपुरवठा झाल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे गेल्या पाच ते सहा दिवसापासून जादा दाबाचा वीजपुरवठा झाल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली आहेत. ग्रामपंचायतचे १६ पथदिव्यांचादेखील यामध्ये समावेश आहे.किन्हीराजा येथे गेल्या सहा दिवसापासून वीजेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून वारंवार बिघाड होत आहे. वसंतराव नाईक आश्रम शाळा येथील वीज पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद असून बसस्टॉप परीसरातील पाच ते सात छोट्या व्यापाऱ्यांचा वीजपुरवठाही बंद आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने संध्याकाळी लवकर बंद करावी लागत आहे. बसस्थानक परिसर व वसंतराव नाईक आश्रम शाळा परीसरात दोन तीन दिवसांपासून अंधारच आहे.१२ सप्टेंबर रोजी सकाळी किन्हीराजा परीसरात ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रोहीञावरुन अचानक वीजपुरवठा कमी-जास्त झाल्यामुळे ग्रापंचायतने लावलेली १६ पथदिवे जळाले, अशी माहिती ग्रामपंचायतचे लीपीक मुरलीधर धन्तुरे यांनी दिली आहे. २८०० रुपये किंमतीचा एक पथदिवा असून, यामुळे ग्रामपंचायतचे ४४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले. गावातील अनेक वीज ग्राहकांचे एल इ डी लाईट, टीव्ही, एल सीडी, इर्न्वटर फ्रीज, सह अनेक विद्युत उपकरणे व साहीत्य जळाल्याने ग्राहकांचे नुकसान झाले. या वीज ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त वीज ग्राहकांनी केली.यासंदर्भात महावितरणचे मालेगाव येथील उपअभियंता जीवनानी म्हणाले की, किन्हीराजा येथील ग्रामपंचायत कार्यालय परीसरातील रोहीञातून अचानक वीज प्रवाह कमी-जास्त झाल्याने विद्युत उपकरणे जळाली, अशी माहिती मिळाली आहे. रोहीञात अचानक बिघाड झाला की केबल तुटला की वीज तारांवर आकोडे टाकल्याने हा प्रकार घडला याची माहिती घेतली जाईल. विजेचा दाब कमी-जास्त झाल्यामुळे वीज ग्राहकांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती युवराज सरदार यांनी दिली. दोन तीन दिवसांपासून बसस्टॉप जवळील व आश्रम शाळा परीसरातील वीज पुरवठा बंद असल्याने खुप ञास होत असल्याची माहीती शाळेचे शिपाई खिल्लारे व बसस्थानक परीसरातील हॉटेल चालक पींटू खुरसडे यांनी दिली. (वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण