शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मालेगावात जोरदार अवकाळी पाऊस : कपाशी, तुरीच्या पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:03 IST

वाशिम: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरणामुळे कपाशी आणि तुरीचे पीक संकटात सापडले असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला.

ठळक मुद्देउत्पादनात घट येण्याची भिती शेतकºयांच्या संकटात अधिकच भर पडली आहे.

वाशिम: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरणामुळे कपाशी आणि तुरीचे पीक संकटात सापडले असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. अर्धा तास कोसळलेल्या या पावसामुळे कपाशी आणि तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, शेतकºयांच्या संकटात अधिकच भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालेगावसह जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हवामान खात्यानेही विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. ती शक्यता खरी ठरली आणि बुधवारी मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीपातील दीर्घकालीन पीक असलेल्या तुरीला मोठा फटका बसला असून, पावसामुळे फुलोरा गळून पडल्याने या पिकाच्या उत्पादनात घट येणार आहे. पूर्वी ढगाळ वातावरणामुळे या पिकाचा फुलोरा गळण्यास सुरुवात झाली होती. आता अवकाळी पावसाने त्यात अधिकच भर पडली आहे. दरम्यान, कपाशीच्या पिकालाही या पावसाचा फटका बसला असून, वेचणीवर आलेली बोंडे पावसात भिजल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आधीच विविध अस्मानी, सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकºयाला आता अवकाळी पावसानेही फटका दिला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस