शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

मालेगावात जोरदार अवकाळी पाऊस : कपाशी, तुरीच्या पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:03 IST

वाशिम: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरणामुळे कपाशी आणि तुरीचे पीक संकटात सापडले असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला.

ठळक मुद्देउत्पादनात घट येण्याची भिती शेतकºयांच्या संकटात अधिकच भर पडली आहे.

वाशिम: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरणामुळे कपाशी आणि तुरीचे पीक संकटात सापडले असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. अर्धा तास कोसळलेल्या या पावसामुळे कपाशी आणि तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, शेतकºयांच्या संकटात अधिकच भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालेगावसह जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हवामान खात्यानेही विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. ती शक्यता खरी ठरली आणि बुधवारी मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीपातील दीर्घकालीन पीक असलेल्या तुरीला मोठा फटका बसला असून, पावसामुळे फुलोरा गळून पडल्याने या पिकाच्या उत्पादनात घट येणार आहे. पूर्वी ढगाळ वातावरणामुळे या पिकाचा फुलोरा गळण्यास सुरुवात झाली होती. आता अवकाळी पावसाने त्यात अधिकच भर पडली आहे. दरम्यान, कपाशीच्या पिकालाही या पावसाचा फटका बसला असून, वेचणीवर आलेली बोंडे पावसात भिजल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आधीच विविध अस्मानी, सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकºयाला आता अवकाळी पावसानेही फटका दिला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस