शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सूर्य ओकतोय आग; भटकंती करणाऱ्या जनावरांना झाडाच्या सावलीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:53 IST

शिरपूर जैन (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्यावर गेला असताना माणसांसह जनावरांना उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्यावर गेला असताना माणसांसह जनावरांना उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. चाऱ्यासाठी जंगलात फिरणारे पशू झाडांच्या सावलीत बसून रखरखत्या उन्हापासून स्वत:चा बचाव करीत असल्याचे चित्र शिरपूर-मालेगाव मार्गावरील शिवारात पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस पडला तरी, वारेमाप उपसा आणि बाष्पीभवनामुळे ७० हून अधिक लघू प्रकल्प कोरडे झाले आहेत. त्यामुळेच जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. पशूपालक शेकडो, शेळ्या, गाई, म्हशी, बैल घेऊन चाºयासाठी रखरखत्या उन्हात मैलांची भटकंती करीत आहेत. घासभर चारा आणि घोटभर पाणीही जनावरांना मिळणे कठीण झाले असतानाच वाढत्या उन्हामुळे जनावरांचा जीव धोक्यात येत आहे. अशात चरता, चरताच उन्हापासून बचाव करण्यासाठी शेळ्या, गाई आणि इतर पशू एखाद्या झाडाखाली बसून स्वत:चा बचाव करताना दिसत आहेत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने चाºयासाठी भटकणाºया जनावरांचा जीवही धोक्यात आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन