शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

घनकचरा व्यवस्थापनाची कामे सुरु न करणाऱ्या गावांची सुनावणी

By संतोष वानखडे | Updated: September 18, 2023 15:49 IST

वाशिम जिल्ह्यातील सर्व गावे कचरामुक्त करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे निर्देश जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले.

वाशिम : जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची ज्या गावातील कामे अजुनही सुरु झाले नाहीत, त्या गावांची सुनावणी गट विकास अधिकारी यांनी घ्यावी आणि त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सोमवारी यंत्रणेला दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात १८ सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत आणि जल जिवन मिशन अंतर्गत सभा घेऊन त्यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाच्या सद्यस्थितीचा गावनिहाय आढावा घेतला. 'कचरामुक्त भारत' ही स्वच्छता हीच सेवा या मोहिमेची यावर्षीची टॅग लाईन आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व गावे कचरामुक्त करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे निर्देश जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. यावेळी स्वछता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, महाराष्ट्र जिवन प्राधिकरनचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छता ही सेवा पंधरवडा प्रभावी राबविण्याच्या सुचनाही ठाकरे यांनी दिल्या. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे अजुनही सुरु न करणाऱ्या गावांची सुनावणी गट विकास अधिकारी यांनी घ्यावी आणि त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देशही अध्यक्ष ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :washimवाशिम