शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

रिसोड तालुक्यातील मुख्यालय, निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:09 IST

तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विभागाच्या कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय नाही

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचा मुख्यालय आणि निवासस्थानांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही.ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय-निमशासकीय कामासाठी लागणारी कागदपत्र वेळेवर मिळावी, आरोग्य सेवा गावातच मिळावी यासाठी गावपातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावगाडा गावातूनच चालविणे आवश्यक आहे. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणचा कारभार पाहण्यासाठी अधिकारी जसे मुख्यालयी राहतात, त्याचप्रमाणे गावपातळीवरचा कारभार पाहणाºया अधिकारी व कर्मचाºयांनी मुख्यालयी राहणे अपेक्षीत आहे. मुख्यालयी राहिल्यावरच गावच्या समस्या काय आहेत, याची चांगल्याप्रकारे माहिती मिळू शकते. मुख्यालयी राहणे शक्य नसेल तर किमान गावात नियमितपणे हजेरी लावून तक्रारींचे निराकरण करणे गावकºयांना अपेक्षीत आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विभागाच्या कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय नाही. याची सर्वाधिक झळ तलाठी, कृषी कर्मचारी, आरोग्य कर्मचाºयांना बसत आहे. अनेक ठिकाणी तलाठी कार्यालय नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना इतरत्र बसून कामकाज पाहावे लागत आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेवर होण्यासाठी व कर्मचाºयांना कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी हक्काचे कार्यालय असणे आवश्यक आहे. कार्यालयाबरोबरच कर्मचाºयांना राहण्यासाठी निवासस्थानदेखील महत्त्वाचे आहे. एकिकडे गावपातळीवरील कर्मचाºयांनी मुख्यालयी राहावे, असे शासनाचा आदेश सांगतो. तर दुसरीकडे कर्मचाºयांना राहण्यासाठी मात्र निवासस्थानाची व्यवस्था केली जात नाही. निवासस्थानाअभावी कर्मचाºयांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागतो. कर्मचाºयांना आवश्यक सुविधायुक्त निवासस्थान उपलब्ध करून दिले पाहिजे. कर्मचाºयांना गावपातळीवर भेडसावणाºया समस्यांचा विचार करून त्यादृष्टीने सुविधा पुरविल्या पाहिजे. मुख्यालयी निवासस्थान आले तर बरेच कर्मचारी गावात राहू शकतील. या दृष्टिकोनातून विचार करून शासनाने गावपातळीवर कार्यालय आणि निवासस्थान उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तलाठी कार्यालयांसाठी निधी उपलब्ध नसल्याने सदर कार्यालयाच्या इमारतींचा प्रश्न निकाली निघू शकला नाही. हीच गत काही ग्राम पंचायत कार्यालयांची झाली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम