शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

गारपीट, अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:46 IST

कारपा (वाशिम) : कारपा, दोनद बु. परिसरात २४ जानेवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने गहू, हरभरा व अन्य भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारपा (वाशिम) : कारपा, दोनद बु. परिसरात २४ जानेवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने गहू, हरभरा व अन्य भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला पिकांचा घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २४ ते २६ जानेवारीदरम्यान अवकाळी व वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला होता. राज्यातील पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील तापमान कमी होतील आणि किमान २९ जानेवारीपर्यंत तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहिल, असा अंदाजही वर्तविला आहे. या अंदाजानुसार, २४ जानेवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास कारपा परिसरात वादळी वाºयासह गारपिट झाली. शेतात अनेक शेतकºयांनी काढणीसाठी तूर पीक कापून ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा या पिकांनादेखील बसला आहे. महसूल तसेच कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी आणि नुकसानभरपाईसंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली. दरम्यान, दोनद बु. परिसरातही वादळी पावसामुळे गहू, हरभरा, संत्रा पिकाला जबर फटका बसला आहे.

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीटFarmerशेतकरी