शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 10:35 IST

संत्रा फळबाग, भाजीपाला, आंब्याचे नुकसान झाले तर काही घरांवरील टिन उडून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी सायंकाळी ७ वाजतानंतर अचानक वातावरणात बदल होऊन १० ते १५ मिनिटे पाऊस व गारा पडल्या. यामुळे संत्रा फळबाग, भाजीपाला, आंब्याचे नुकसान झाले तर काही घरांवरील टिन उडून गेले.वाशिम शहरात रविवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ७ वाजतादरम्यान थोडाफार पाऊस झाला. मंगरूळपीर, मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वादळवाऱ्याचा जोर अधिक असल्याने संत्रा, भाजीपाला व आंब्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे गत काही दिवसांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील रात्री १० च्या सुमारास अवकाळी पावसामुळे फळबागा व भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या पावसाने पालक, घोळ, वांगे, टमाटे यासह अन्य भाजीपाल्याचे नुकसान झाले.

नुकसानभरपाईची मागणी वादळवाºयामुळे काही नागरिकांच्या घरावरील टिन उडून गेले तर आंबा, संत्र्याचे नुकसान झाले आहे. अगोदरच्या शेतकºयांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस व वादळवाºयानेही नुकसान होत असल्याने शेतकºयांनी चिंता वाढली आहे. नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीट