शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बोंडअळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 15:03 IST

वाशिम: पुढील हंगामात बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सावरगाव जिरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत येथे शेतकºयांसाठी शेती शाळा कार्यक्रम घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पुढील हंगामात बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सावरगाव जिरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत येथे शेतकºयांसाठी शेती शाळा कार्यक्रम घेण्यात आला. यात शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणाबाबत कृषी अधिकाºयांनी मार्गदर्शन केले.  सावरगाव जिरे येथे आत्मा अंतर्गत आयोजित शेती शाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  दत्तात्रय नागुलकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दत्तात्रय साठे, मंडळ कृषी अधिकारी वाशिम १ सुभाष उलेमाले, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वानखेडे, उपसरपंच बबन साबळे. ग्रामपंचायत सदस्य संतोष वानखेडे, कैलास कोल्ह, उषा वानखेडे, ग्रामविकास अधिकारी माळेकर तसेच गावातील कापूस उत्पादक शेतकरी व महिला बचत गटाच्या शेतकरी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पुढील हंगामात बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण व्हावे म्हणून कापूस फरदड घेऊ नये, असे आवाहनही शेतकºयांना करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी चौधरी यांनी, शेतकºयांशी हितगुज करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले, तसेच राज्यांतर्गत अभ्यास दौºयातील महिला गटांशी उपविभागीय कृषी अधिकाºयांनी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश  लव्हाळे यांनी, सूत्रसंचालन   यशवंत अंभोरे यांनी, तर आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक रविंद्र मापारी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी