शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सोयाबिनच्या कोवळ्या पानांवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:14 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवरील काही गावांमधील सोयाबिनवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले सोयाबिन चांगलेच बहरले आहे; मात्र कोवळ्या पानांवर किटकांचे संकट घोंगावणे सुरू झाले असून विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवरील काही गावांमधील सोयाबिनवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. त्यापासून बचावासाठी शेतकºयांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.चालू हंगामात पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने खरीपाची पिके संकटात सापडली होती; मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस होत असल्याने पिकांना संजीवनी मिळण्यासोबतच शेतकºयांवर घोंगावणारे दुबार पेरणीचे संकटही टळले आहे. असे असले तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबिन पिकावर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येत असून मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवरील राजगाव, अटकळी, अडोळी, टो, जुमडा आदी गावांमधील पिकांवर अळ्या आढळून आल्या आहेत. तथापि, प्राथमिक टप्प्यात उद्भवलेला हा धोका टाळण्यासाठी शेतकºयांनी पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रमाण वाढल्यास कृषी विभागाच्या सल्लयानुसार किटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती