शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची राहणीमान भत्त्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 14:31 IST

मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील पोघात, घोटा आणि कवठळ या तीन ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाºयांचा राहणीमान भत्ता तीन वर्षांपासून मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील पोघात, घोटा आणि कवठळ या तीन ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त कर्मचाºयांचा राहणीमान भत्ता तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यासाठी ते सतत पंचायत समितीत पायपीट करीत असून, याबाबत उपोषण करूनही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे राहणीमान भत्त्यासाठी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी ेसोमवारी दिला आहे.   ग्राम  शिवणी येथील कळणून भिवसन वानखडे, केशव नारायण आडोळे, बजरंग रामदिन गुप्ता हे ग्रामपंचायतचे निवृत्त शिपाई आहेत. त्यांना शासनाच्या निर्णयानुसार राहणीभत्ता मिळणे अपेक्षीत असताना गेल्या तीन वर्षांतील त्यांचा राहणीभत्ता थकला आहे. याबाबत त्यांनी मंगरुळपीरचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या निवृत्त शिपायांनी २० मार्च २०१६ रोजी मंगरुळपीर पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले. त्यावेळी तत्कालीन गटविकास अधिकाºयांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि आठ दिवसांत राहणीमान भत्ता अदा करण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. तथापि, त्याची दखल घेण्यात आली नाही आणि यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी कार्यवाही चालू असल्याचे सांगत वारंवार वेळ मारून नेली. त्यामुळे अद्यापही या कर्मचाºयांना राहणीमान भत्ता मिळालेलाही. या प्रकारामुळे हे वृद्ध निवृत्त कर्मचारी कंटाळले असून, येत्या २५ जानेवारीपर्यंत राहणीमान भत्ता न मिळाल्यास पुन्हा उपोषण सुरू करू, असा इशारा त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत