शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Gram Panchayat Election : ४६८ उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:30 IST

Gram Panchayat Election: ४६८ जणांना यंदाची निवडणूक लढता येणार नसल्याने त्यांची फसगत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केल्यामुळे २०१५ मधील ग्रामपंचायत निवडणूकीत ५००पेक्षा अधिक उमेदवार अपात्र ठरून निवडणुकीतून बाद झाले होते. गत पाच वर्षांत त्यातील काही मयत झाले; तर उर्वरित ४६८ जणांना यंदाची निवडणूक लढता येणार नसल्याने त्यांची फसगत झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, ऑगस्ट २०१५ मध्ये जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती.  या निवडणुकीमध्ये ५००पेक्षा अधिक उमेदवारांनी त्यांना ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. निवडणूक विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही संबंधितांनी निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत सादर केला नाही. परिणामी, निवडणूक विभागाकडून कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती. यादरम्यान काहीजण मयत झाले असून, एकूण ४६८ जणांचा कार्यवाही होणाऱ्यांमध्ये समावेश होता. त्यापैकी २३४ लोकांच्या प्रकरणावरील सुनावण्या २०१७मध्ये पूर्ण झाल्या. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी करण्यात आली आहे; तर उर्वरित २३४ लोकांच्या सुनावण्या अद्याप प्रलंबित आहेत. असे असले तरी दोषी आढळलेल्या संबंधितांपैकी कुणीची यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढण्यास पात्र ठरविण्यात आलेले नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक