शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रशासकांनी पदभार स्विकारला; खातेबदल अर्ध्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:16 IST

तत्कालिन सरपंचाऐवजी प्रशासकांची डिजिटल स्वाक्षरी व सचिवांचे संयुक्त बँक खात्याची प्रक्रिया अद्याप पूर्णत्वाकडे आली नाही.

वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये सप्टेंबर महिन्यापासून प्रशासकराज सुरू झाला. दुसरीकडे आर्थिक व्यवहारांसाठी या ग्राम पंचायतींमध्ये तत्कालिन सरपंचाऐवजी प्रशासकांची डिजिटल स्वाक्षरी व सचिवांचे संयुक्त बँक खात्याची प्रक्रिया अद्याप पूर्णत्वाकडे आली नाही.जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून, यापैकी १६३ ग्रामंपचायतींमधील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकराज सुरू झाले. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पशुसंवर्धन अधिकारी आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकराज सुरू झाले असून, आर्थिक व्यवहारासाठी प्रशासक व ग्रामसचिव यांच्या नावाने संयुक्त बँक खाते बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तत्कालिन सरपंचाऐवजी प्रशासक व ग्रामसचिवांची डिजिटल स्वाक्षरी घेऊन संयुक्त बँक खाते बनविले जात असल्याने या प्रक्रियेस विलंब होत असल्याने प्रशासनाकडून सांगण्यात येते. आतापर्यंत ८० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये खातेबदल झाला असून, उर्वरीत ग्राम पंचायतींमध्येदेखील लवकरच खाते बदल होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत