शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खुश खबर....तुरीच्या उत्पादनात १० टक्के वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 17:12 IST

१० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

वाशिम : यंदा अमरावती विभागात मुबलक पाऊस पडल्याने तूर पिकासाठी पोषक वातावरण असल्याने यंदा या पिकाच्या उत्पादनात सरासरीपेक्षा १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.अमरावती विभागात यंदा सरासरी ४ लाख ३४ हजार ५१ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात या पिकाची पेरणी अपेक्षीत असताना प्रत्यक्ष ३ लाख ८८ हजार २५२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात अकोला जिल्ह्यात ४९ हजार ७३६ हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात ७३ हजार ९२६ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ५० हजार ७२१ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात १ लाख १२ हजार ८१० हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ७ हजार ७३४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अतिपावसामुळे सोयाबीन, उडिद, मुग, कपाशी, ज्वारी आदि पिकांवर विपरित परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी, हा पाऊस तुरीसाठी फायदेशीर ठरला, तसेच कृषी विभागाच्या सल्ल्यामुळे पिकाचे शेंडे खुडण्याचा प्रयोगही फायदेशीर ठरणार असल्याचे मत कृषीतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच यंदा तुरीच्या उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ अपेक्षीत असल्याचेही कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीwashimवाशिम