शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

साडे चार हजारांवर शेतकऱ्यांना तूर, हरभरा चुकाऱ्याची प्रतिक्षा कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजारात होणारे नुकसान टाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे हमीभावाने तूर, हरभऱ्याची विक्री केली; परंतु आता दोन महिने उलटत आले तरी, जिल्ह्यातील ४७६४ शेतकऱ्यांना हरभरा आणि तुरीच्या चुकाऱ्यातील दमडीही मिळाली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी सावकारी कर्जही काढावे लागले.वाशिम जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ हजार ५१४ शेतकऱ्यांकडून ...

ठळक मुद्दे ५ हजार ५१४ शेतकऱ्यांकडून ८१ हजार ३४९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.३ मे रोजी बंद झालेल्या या खरेदीतील ४०५७ शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: बाजारात होणारे नुकसान टाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे हमीभावाने तूर, हरभऱ्याची विक्री केली; परंतु आता दोन महिने उलटत आले तरी, जिल्ह्यातील ४७६४ शेतकऱ्यांना हरभरा आणि तुरीच्या चुकाऱ्यातील दमडीही मिळाली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी सावकारी कर्जही काढावे लागले.वाशिम जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ हजार ५१४ शेतकऱ्यांकडून ८१ हजार ३४९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. १३ मे रोजी बंद झालेल्या या खरेदीतील ४०५७ शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करण्यात आले. तर अद्यापही १४५७ शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या तुरीचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. त्याशिवाय जिल्ह्यातच नाफेडच्यावतीने ३३९४ शेतकऱ्यांकडून ५६ हजार ६३१ क्विंटल २३ किलो हरभºयाची खरेदी करण्यात आली. या खरेदीतील के वळ ८७ शेतकºयांना चुकारे अदा करण्यात आले, तर अद्यापही तब्बल ३३०७ शेतकºयांना हरभºयाच्या चुकाºयाची प्रतिक्षाच आहे. अर्थात नाफेडकडे तूर आणि हरभरा विक्री करणाऱ्या एकूण ४७६४ शेतकºयांना चुकारे मिळण्याची प्रतिक्षाच आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी