शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले

By दिनेश पठाडे | Updated: April 10, 2023 15:00 IST

साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनातून प्रशासनाकडे केली.

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम निंबी येथील  साठवण तलावाचे काम दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. वारंवार मागणी करुनही काम पूर्ण करण्यात आले नसल्याने कास्तकारांनी सोमवार(दि.१०)पासून जिल्हा कचेरी समोर उपोषण आरंभले आहे.

उपोषणार्थींनी दिलेल्या निवेदनात म्हटले की,  निंबी येथील लघू पाटबंधारे साठवण तलावामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा  होती. मात्र, ती फोल ठरली असून काम पूर्ण न झाल्याने शेतजमीन सिंचनाखाली आली नाही. परिणामी शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनच कसावी लागत आहे. सदर साठवण तलावाची भिंत अर्धवट स्थितीत असल्याने तलावात पाणी साठवून राहत नाही. त्यामुळे या साठवण तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. त्यांना एकच पीक घ्यावे लागत असल्याने आर्थिक उत्पन्न वाढत नाही.  

ही बाब लक्षात घेऊन साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनातून प्रशासनाकडे केली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे अखेर आमरण उपोषण करण्याचा मार्ग अवलंबिला असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.  जोपर्यंत काम चालू होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्ते बबन टोपले, डिगांबर टोपले, वसुदेव हातोळकर,  दिलीप चव्हाण, विलास मनवर, अनील जाधव, कृष्णा चव्हाण आदींनी केला आहे.

टॅग्स :washimवाशिम