शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बंदीतही चाऱ्याची परजिल्ह्यात वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:57 IST

शेलुबाजार : सन २०१८ या वर्षात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने चाराटंचाई निर्माण होत आहे. जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली असतानाही जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : सन २०१८ या वर्षात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने चाराटंचाई निर्माण होत आहे. जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली असतानाही जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात आहे.शेलुबाजार परिसरात ४० हजाराच्या आसपास पशूधन असून गतवर्षीच्या कमी पावसामुळे चाराटंचाईचे सावट पशुपालकांसमोर उभे ठाकले आहे. संभाव्य चाराटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील प्रकल्पाच्या गाळपेर जमिनीवर २८५० हेक्टर क्षेत्रात ज्वारी, मका, बाजरी या चारा पिकांच्या पेरणीची तयारी केली आहे. यासाठी शेतकºयांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. मात्र, पाण्याअभावी सदर नियोजन यशस्वी होईल का? हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर्षी जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर बंदी आणली आहे. याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. तथापि, जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी शेलुबाजार परिसरात होत नसल्याचे दिसून येते. शेलुबाजार परिसरातून सर्रास चारा वाहतूक अन्य जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिम