शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुरात जीवितहानी झालेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:19 IST

मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा येथील चार शेतकरी गतवर्षी धरणाच्या सांडव्यात वाहून गेले होते़, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्यांच्या ...

मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा येथील चार शेतकरी गतवर्षी धरणाच्या सांडव्यात वाहून गेले होते़, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १८ फेब्रुवारी रोजी शासनाच्या वतीने प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला . गतवर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला असता मोतसावंगा ओसंडून वाहत असताना धरणांच्या सांडव्यात दिलीप वाघमारे, गोपाल जामकर,भाऊराव खेकडे,महादेव इंगळे हे शेतकरी वाहून गेले होते . यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. शासनाची मदत मिळावी यासाठी चारही शेतकऱ्यांची कुटुंब गत सहा महिन्यापासून तहसील कार्यालयात चकरा मारुन कंटाळून गेले होते; मात्र यांची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती . ही बाब लक्षात घेऊन खा. भावनाताई गवळी, माजी जि. प. सदस्य विश्वास गोदमले, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास सुर्वे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे निराधार महिला रत्नमाला दिलीप वाघमारे, कल्पना गोपाल जामकर, वंदना भाऊराव खेकडे व सुमन महादेव इंगळे यांना प्रत्येकी एक लाख असे एकूण चार लाख रुपयांचा धनादेश तहसील कार्यालयाकडून देण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते, व मोतसावंगा सरपंच उपस्थित होते.