शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पुरात जीवितहानी झालेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:19 IST

मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा येथील चार शेतकरी गतवर्षी धरणाच्या सांडव्यात वाहून गेले होते़, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्यांच्या ...

मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा येथील चार शेतकरी गतवर्षी धरणाच्या सांडव्यात वाहून गेले होते़, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १८ फेब्रुवारी रोजी शासनाच्या वतीने प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला . गतवर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला असता मोतसावंगा ओसंडून वाहत असताना धरणांच्या सांडव्यात दिलीप वाघमारे, गोपाल जामकर,भाऊराव खेकडे,महादेव इंगळे हे शेतकरी वाहून गेले होते . यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. शासनाची मदत मिळावी यासाठी चारही शेतकऱ्यांची कुटुंब गत सहा महिन्यापासून तहसील कार्यालयात चकरा मारुन कंटाळून गेले होते; मात्र यांची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती . ही बाब लक्षात घेऊन खा. भावनाताई गवळी, माजी जि. प. सदस्य विश्वास गोदमले, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास सुर्वे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे निराधार महिला रत्नमाला दिलीप वाघमारे, कल्पना गोपाल जामकर, वंदना भाऊराव खेकडे व सुमन महादेव इंगळे यांना प्रत्येकी एक लाख असे एकूण चार लाख रुपयांचा धनादेश तहसील कार्यालयाकडून देण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते, व मोतसावंगा सरपंच उपस्थित होते.