शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 15:36 IST

शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही. त्यामुळे खरीपाची तयारी वांध्यात आली आहे.  दरवर्षी १ मार्च किंवा १ एप्रिलला जिल्हा मध्यवर्ती बँक सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकºयांना पीककर्ज वाटपास सुरुवात करते. त्यामुळे यंदा पीककर्ज मिळण्यात अडचणी येऊ नयेत, पीककर्जावरील व्याजमाफी मिळावी म्हणून शेतकºयांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी घेतलेले पीककर्ज  व्याज माफी मिळावी म्हणून, घरी असलेला शेतमाल कमी दरात विकून, वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढून बँकांमध्ये भरले. त्यामुळे यंदा त्यांना नव्याने पीककर्ज घेणेही सोयीचे झाले होेत. आता बँक कर्ज वाटपास सुरुवात करेल, अशी अपेक्षाही शेतकºयांना होती; परंतु चक्क ९ एप्रिल ही तारीख उजाडली तरीही बँकेच्यावतीने पीक कर्ज वाटप सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीत खोडा निर्माण झाला असून, शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र शिरपूरसह मालेगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे.

 माझ्याकडे असलेल्या पीककर्जाचा भरणा वाघी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत ३१ मार्च रोजी केला आहे. यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीलाच पिककर्ज वाटप होत होते. त्यामुळे शेती मशागतीसह खत बियाणे खरेदीसाठी पीककर्जाची रक्कम आमच्या कामी पडत होती. यंदा ९ एप्रिलपर्यंत ही पीककर्ज वाटप करण्यात न आल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.-बाळासाहेब वाघ शेतकरी, वाघी बु. (मालेगाव)

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी