शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ !

By admin | Updated: April 23, 2017 19:47 IST

वाशिम- शेतकऱ्यांनी फलोत्पादन शेतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात १५०० हेक्टरवर असलेले फळबागांचे क्षेत्रफळ सद्यस्थितीत १३४ हेक्टरपर्यंत खाली घसरले आहे.

वाशिम - विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी फलोत्पादन शेतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात १५०० हेक्टरवर असलेले फळबागांचे क्षेत्रफळ सद्यस्थितीत १३४ हेक्टरपर्यंत खाली घसरले आहे.जिल्ह्यात सिंचनाची पुरेशी सुविधा आणि फळबागांसाठी पोषक वातावरण नसल्याचे कारण समोर करून बहुतांश शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत असल्याचे दिसून येते. खरिप व रब्बी अशा दोन्ही हंगामात जवळपास पाच लाख हे्क्टर क्षेत्रफळावर पेरणी होती. याशिवाय उर्वरीत काही क्षेत्रफळावर फळबाग लागवड आहे. २०१२-१३ मध्ये आंबा, संत्रा, पेरू, डाळींब, सिताफळ, आवळा, कागदी लिंबू, मोसंबी आदी फळबागांची लागवड १५०० हेक्टर क्षेत्रफळावर झाली होती. २०१३-१४ मध्ये १६६ हेक्टर, २०१४-१५ मध्ये ३८५, २०१५-१६ मध्ये १४५ आणि २०१६-१७ मध्ये १३४ हेक्टर क्षेत्रफळावर फळबागांची लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.