शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

विविध मागण्यांसाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 16:43 IST

Washim News शेतकºयांनी ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

वाशिम : सिमेंट व गिट्टी खदानच्या धुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असून नुकसानभरपाई द्यावी, शेतात जाणारे रस्ते मोकळे करावे यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिवसंग्रामी विद्यार्थी आघाडी व तरोडी, खरोडी येथील शेतकºयांनी ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.मालेगाव तालुक्यातील तरोडी व खरोडी येथील सिमेंट व स्टोन क्रशर प्लांटच्याा (गिट्टी खदान) धुळीमुळे तूर, हरभरा, करडी, गहू या पिकाचे नुकसान होत आहे. टीन लावून शेतात जाणारे रस्ते अडविण्यात आल्याने शेतात जावे कसे? असा प्रश्न शेतकºयांना पडला. गिट्टी खदान व सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींशी करार न केलेल्या शेतकºयांच्या शेतातही साहित्य टाकण्यात आल्याने नुकसान होत असल्याचे शेतकºयांनी निवेदनात नमूद केले. याप्रकरणी न्याय मिळावा आणि गिट्टी खदान परिसरातील ५०० मीटर अंतरातील शेतकºयांना प्रतिवर्षी भरपाई द्यावी, अडविलेले रस्ते मोकळे करावे, शेतातील साहित्य उचलून न्यावे आदी मागण्या शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख यांच्यासह शेतकरी गजानन भिलंग, कुंडलिक भिलंग, संजय काटे, प्रकाश काटे, भागवत काटे, विनोद काटे, धोंडबाराव वाघ, सुभाषराव वाघ, अनिल देशमुख, दत्तराव देशमुख, निळकंठ देशमुख २५ शेतकºयांनी केल्या. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी