शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकरी धडकले मंगरूळपिर तहसील कार्यालयावर!

By संतोष वानखडे | Updated: July 17, 2023 19:36 IST

अतिवृष्टीची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे केली.

संतोष वानखडे, वाशिम: आवश्यक ती सर्व कागदपत्रे देउनही अद्याप अतिवृष्टीची नुकसानभरपाइ मिळाली नसल्याने मंगरूळपीर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी १७ जुलै रोजी मंगरूळपीर तहसिल कार्यालयावर धडकले. अतिवृष्टीची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे केली.

निवेदनानुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये कवठळ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना अनुदान मिळणे अपेक्षीत होते. त्यानुसार गावात याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. पात्र शेतक-यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवकांमार्फत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. तरीसुध्दा अद्याप नुकसानभरपाइ मिळाली नाही. त्यामूळे शेतकऱ्यांनी सोमवारी तहसिल कार्यालय गाठून याप्रकरणी चौकशी करावी आणि तातडीने नुकसानभरपाइची रक्कम खात्यात जमा करावी अन्यथा २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी कवठळ परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम