शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

कर्जमाफी व  पिकविम्याच्या अर्जासाठी सेवा केंद्रावर शेतक-याची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 14:29 IST

शासनाच्या कर्जमाफी योजनेसह पिक विम्याचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन सेवा केंद्रावर शेतकºयांची झुंबड उडत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

मंगरुळपीर, दि. 3 - शासनाच्या कर्जमाफी योजनेसह पिक विम्याचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन सेवा केंद्रावर शेतकºयांची झुंबड उडत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.शासनाने नैसर्गिक आपत्तीचा सतत सामना करीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासरसकट दिड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावाने राबविण्यात येत असलेल्या या कर्जामाफी योजनेत शेतकºयांना आधार क्रमांकासह ऑनलाईन पध्दतीने सेवा केंद्रावर अर्ज सादर करावे लागत आहे. वेळेत अर्ज दाखल करता यावे म्हणून  शेतकरी सर्व आवश्यक कागदपत्रे घेवुन ऑनलाईन सेवा केंद्राकडे धाव घेत आहे. त्यामुळे विविध सेवा केंद्रावर शेतक-यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान प्रधानमंत्री पिकविमा योजनेला शासनाने ५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिल्यामुळे या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी सेवाकेंद्रावर दिसून येत आहे.