शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

हरभऱ्याच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 15:43 IST

पश्चिम वºहाडातील शेतकरी हरभरा पिकाच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऐन रब्बीच्या हंगामात महावितरणने वारेमाप भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण होणार आहे. अशात अधिक पाण्याची गरज असलेल्या गहू पिकाची पेरणी करणे धोक्याचे ठरू शकणार आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील शेतकरी हरभरा पिकाच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.यंदाच्या रब्बी हंगामासाठी पश्चिम वºहाडातील शेतकºयांकडे प्रामुख्याने अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांकडे पुरेशा पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे शेतकºयांत रब्बी हंगामाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या; परंतु महावितरणने या हंगामाच्या सुरुवातीलाच भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे पाणी असतानाही सिंचन करण्यात अडचणी येणार आहेत. रब्बी हंगामातील गहू पीक दीर्घकालीन आणि पाण्याची अधिक आवश्यकता असणारे आहे, तसेच पश्चिम वºहाडातील जमिनीचा स्तर पाहता या पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचीही गरज असते. त्यामुळे शेतकरी या पिकाच्या पेरणीची जोखीम उचलण्यास तयार नाहीत. त्यामुळेच कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या हरभरा पिकाच्या पेरणीवर शेतकरी भर देत आहेत.घरच्या बियाण्यांचा वापर अधिककृषी विभागाने रब्बीच्या हंगामाची तयारी करताना अनुदानित बियाणे आणि खते शेतकºयांसाठी उपलब्ध केली आहेत; परंतु अनुदानित बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागला. हरभरा पेरणीची उत्तम वेळ निघून जात असल्याने, तसेच अनुदानित हरभरा बियाण्याचे दर हे खुल्या बाजारातील बियाण्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकरी घरच्या बियाण्यांचाच वापर अधिक करीत आहेत.

गहू पिकाला किमान ८ ते १० वेळा पाणी देणे आवश्यक असते. आता महावितरणच्या भारनियमनामुळे या पिकाला पुरेसे पाणी मिळू शकणार नसल्याने हरभरा पिकाची पेरणी केली आहे.-दशरथ पवार, शेतकरी, मंगरुळपीर (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती