शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

शेतमाल हमीभावाच्या नियमाला कोलदांडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 14:29 IST

तकºयांकडून २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोयाबीन, मूग, उडीद यासह अन्य शेतमालाची खरेदी करताना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाचा नियम डावलला जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याकडे जिल्हा उपनिबंधकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी ६ जानेवारी रोजी केली.जिल्ह्यात यंदा जवळपास पावणे तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. २०१९ मध्ये अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अवकाळी पावसामुळे सोयाबीन शेतमालाची प्रतवारी काही प्रमाणात घसरली आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये सरासरी ३५०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी होत आहे. सोयाबीनला ३७१० रुपये प्रती क्विंटल, मूगाला ७०५० रुपये, उडदाला ५७०० रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव आहे. बाजार समित्यांमध्ये ३५०० ते ३६०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी होत आहे. काही मोजक्याच सोयाबीनला ३७०० ते ३९०० रुपये भाव मिळत आहे. शेतकºयांकडून २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. मूग, उडीद या शेतमालाची खरेदीही हमीभावापेक्षा कमी दराने होत आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक रमेश कटके म्हणाले की याप्रकाराकडे लक्ष देऊन नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी