शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतमाल हमीभावाच्या नियमाला कोलदांडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 14:29 IST

तकºयांकडून २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोयाबीन, मूग, उडीद यासह अन्य शेतमालाची खरेदी करताना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाचा नियम डावलला जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याकडे जिल्हा उपनिबंधकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी ६ जानेवारी रोजी केली.जिल्ह्यात यंदा जवळपास पावणे तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. २०१९ मध्ये अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अवकाळी पावसामुळे सोयाबीन शेतमालाची प्रतवारी काही प्रमाणात घसरली आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये सरासरी ३५०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी होत आहे. सोयाबीनला ३७१० रुपये प्रती क्विंटल, मूगाला ७०५० रुपये, उडदाला ५७०० रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव आहे. बाजार समित्यांमध्ये ३५०० ते ३६०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी होत आहे. काही मोजक्याच सोयाबीनला ३७०० ते ३९०० रुपये भाव मिळत आहे. शेतकºयांकडून २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. मूग, उडीद या शेतमालाची खरेदीही हमीभावापेक्षा कमी दराने होत आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक रमेश कटके म्हणाले की याप्रकाराकडे लक्ष देऊन नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी