शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पंचनामे करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीवाले पैसे मागतात; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 16:51 IST

Farmers complained that the insurance company demanded money : शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीवाले ५०० रुपये मागत असल्याची व्यथा मांडली.

वाशिम : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. २ ऑक्टाेबर राेजी शिवणी येथे विराेधीपक्ष नेता गेले असता शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीवाले ५०० रुपये मागत असल्याची व्यथा मांडली.

वाशिम जिल्ह्यातील शिवणी येथे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी संगीतल्यानुसार अजून पंचनामे झाले नाहीत आणि शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत.त्यामुळे मी जिल्हा प्रशासनासोबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे यासाठी सरकारला कळविणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राजेंद्र पाटणी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजु पाटील राजे यां

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwashimवाशिम