शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना आता सक्ती नाही - आमदार राजेंद्र पाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:57 IST

सौर कृषी पंपाकरिता करण्यात येणारी सक्ती हा विषय आता शासनाने ऐच्छिक केला असल्याची माहिती कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी े दिलीे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड  :  शेतीला अखंडित वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने सौर कृषी पंप योजना अंमलात आणली. ज्या  शेतकºयांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांना सौर कृषी पंपाकरिता करण्यात येणारी सक्ती हा विषय आता शासनाने ऐच्छिक केला असल्याची माहिती कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी े दिलीे.  शेतकºयांचा अल्पप्रतिसाद पाहता कृषी पंपाकरिता देण्यात येणारी वीज जोडणी हा विषय ऐच्छिक करण्यात यावी अशी मागणी आ.पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उजार्मंत्री यांच्याकडे केली होती.  शाश्वत शेती, समृद्ध  शेतकरी आणि हरित उर्जेसाठी शासनस्तरावरून सौर कृषीपंप योजना अंमलात आली. अपारंपरिक उर्जास्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने  शेतकºयांना सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी. असे एकंदरित १ हजार ३०० पंप आले. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाºया  शेतकºयांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जाते. त्याकरिता शासनाकडून ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन  असणाºया  शेतकºयांना ८५ टक्के अनुदान दिले जाते, असे असतांना देखील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी शेतकरी उदासीन दिसत होते. तर दुसरीकडे ज्या  शेतकºयांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांच्याकडे सौरकृषी पंपाकरिता  लागणारे अतिरिक्त पैसे नसुन त्यांचा विद्युत पोलकडे असलेला कल पहाता हा विषय शेतकºयांसाठी सक्ती ऐवजी ऐच्छिक असावा असे मत आ.पाटणी यांनी व्यक्त केले. शेतकºयांची सौर कृषी पंपाकरिता असलेली नाराजी तसेच वाढत्या तक्रारी पहाता आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उजार्मंत्री यांच्याशी चर्चा करून सौर कृषीपंपा हा विषय शेतकºयांना सक्ती ऐवजी ऐच्छिक करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी