शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पीकनुकसानाची तक्रार नोंदविण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:17 IST

Agriculture News. Washim शेतकरी या संदर्भात पीकविमा कंपनीकडे तक्रार करण्याची धडपड करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील दोन दिवसापासून पश्चिम वºहाडातील काही भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. ते शेतकरी या संदर्भात पीकविमा कंपनीकडे तक्रार करण्याची धडपड करीत आहेत. तथापि, ही तक्रार नोंदविण्यासाठी सुचविलेले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन नेटवर्कअभावी डाऊनलोड होण्यात अडचणी येत आहेत, टोल फ्री क्रमांकावर संपर्क होण्यात अनेक शेतकºयांना अडचणी येत आहेत.खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकºयांनी सोयाबीन सोंगून शेतात वाळवण्यासाठी तसेच ठेवले, तर काहींनी सुड्या लावून ठेवल्या आहेत. परतीच्या पावसामुळे हे सोयाबीन भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. यात ज्या शेतकºयांनी पीकविमा उतरविला. त्या शेतकºयांना ७२ तासांत पीकविमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे तक्रार नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. तथापि, ही तक्रार ७२ तासांच्या आत नोंदविणे आवश्यक असून, त्यासाठी शेतकºयांनी गूगल प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शूरन्स हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात नुकसानाची माहिती देणे, संबंधित पीकविमा कंपनी अथवा उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर, तसेच संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या ई-मेलवर अर्ज करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेबाबत शेतकºयांना पुरेसे ज्ञान नाही, तसेच ग्रामीण भागांत इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभावही असल्याने तक्रार कशी करावी, असा प्रश्न अनेक शेतकºयांपुढे उपस्थित झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती