शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पाणंद रस्त्यावर अतिक्रमण; शेकडो शेतकऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:34 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अरुंद रस्त्यावर चिखल साचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील जुना मालेगाव ते एकांबा रोड तसेच वडप ते एकांबा रोड या पाणंद रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरूंद झाला. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांना शेतात जाताना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी रमेश सोनटक्के, जय जोशी, रामकृष्ण सोभागे यांच्यासह शेतकºयांनी मालेगाव तहसिलदार रवींद्र काळे यांच्याकडे २४ आॅगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली.निवेदनात नमूद आहे की, शेकडो शेतकºयांचे शेत वडप, एकांबा शिवारात आहे. शेतात जाण्यासाठी जुना एकांबा ते वडप हा पांदण रस्ता आहे. मात्र या रस्त्यालगत काही शेतकºयांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता अतिशय अरूंद झाला आहे. शेतात जाण्याकरता व्यवस्थित रस्ता नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अरुंद रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यामुळे शेतीची कामे करण्यास अडचण येत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी रमेश सोनटक्के, जय जोशी, रामकृष्ण सोभागे, गजानन चांदनशिव, सखाराम मोहळे, दीपक तिडके, नामदेव धामणे, विलास चनांदनशिव यांच्यासह शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र