शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पांदन रस्ते अडकले अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 15:08 IST

वाशिम : जिल्ह्यातील ६५० पैकी जवळपास २५० रस्त्यांवरील अतिक्रमण अद्याप  काढ०यात आले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ६५० पैकी जवळपास २५० रस्त्यांवरील अतिक्रमण अद्याप  काढ०यात आले नाही. शेतकºयांना शेतात ये-जा करणे, मालाची ने-आण करणे यासाठी पांदन रस्त्यांची निर्मिती झाली. तथापि, प्रत्येक शेतशिवारात अशा स्वरूपातील रस्त्यांची सुविधा असली तरी, अनेक रस्त्यांवर काही व्यक्तींकडून अतिक्रमण करण्यात आलेले आहे. परिणामी, शेतकºयांना शेतात पिकलेल्या शेतमालाची वाहतूक करणे कठीण होते. विशेषत: पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो. याबाबत शेतकºयांकडून महसूल विभागाकडे तक्रारीही केल्या जातात. त्याची दखल घेवून गतवर्षी महसूल विभागाने पांदन रस्त्यांवर झालेले अतिक्रमण हटविण्याची व्यापक मोहिम हाती घेतली होती. यामाध्यमातून जिल्ह्यातील  ४०० रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले; परंतु उर्वरित ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. तसेच त्यानंतर महसूल विभागाकडूनही मोठ्या स्वरूपातील मोहिम हाती घेण्यात आली नाही. यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्यांसह अतिक्रमणमुक्त झालेल्या पांदन रस्त्यांची स्थिती देखील ‘जैसे थे’ झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती