शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणाच्या ‘अ‍ॅप’संबंधी वाशिम जिल्ह्यात प्रभावी जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 13:56 IST

वाशिम : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी१८’ या मोबाईल अ‍ॅपव्दारे स्वच्छ भारत मिशनविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मंदिर, यात्रास्थळ आदिंची स्वच्छताविषयक पाहणी केली जाणार आहे.प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘एसएसजी१८’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी१८’ या मोबाईल अ‍ॅपव्दारे स्वच्छ भारत मिशनविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत. त्याची जनजागृती जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू असून सोमवार, २७ आॅगस्ट रोजी वाशिम येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाºयांनीही आपापल्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदविल्या.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यभरातील ग्रामीण भागात १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत केंद्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक गुण मिळविणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वाशिम जिल्ह्यातीलही ४९१ ग्रामपंचायतींमध्ये युद्धस्तरावर जनजागृती केली जात आहे.  याअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मंदिर, यात्रास्थळ आदिंची स्वच्छताविषयक पाहणी केली जाणार आहे. यामध्ये शौचालय सुविधा, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदी बाबींना प्राधान्य देण्यात यावे, असे शासनाचे निर्देश असून याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘एसएसजी१८’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने स्वच्छ भारत मिशनच्या विशेष चमुने २७ आॅगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व कर्मचाºयांना यासंदर्भात मार्गदर्शन केले. कर्मचाºयांनीही उत्स्फूर्तपणे अ‍ॅप डाऊनलोड करून आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान