शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

कालव्याच्या कामामुळे विहिर खचली; पाच वर्षांपासून नुकसान भरपाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 17:00 IST

मानोरा :  धरणाचा कालवा विहिरीला लागून खोदल्याने शेतकºयाची विहिर खचली. याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाच वर्षापासून मागणी करुनही याकडे संबधित दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देविहीरीचे खोदकाम व बांधकाम करुन मिळावे अशी मागणी केली आहे.लघु पाटबंधारे विभागाने या घटनेची  साधी चौकशी सुध्दा केली नाही.

मानोरा :  धरणाचा कालवा विहिरीला लागून खोदल्याने शेतकºयाची विहिर खचली. याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाच वर्षापासून मागणी करुनही याकडे संबधित दुर्लक्ष करीत आहे.

तालुक्यातील गोडेगाव धरणाचा डावा कालवा गट क्र.७६ संपादीत केलेल्या मधुन खोदावयास पाहिजे होत. पण गट क्र.७७/७८ मधुन विहीरीला लागुन खोदल्याने  शेतकºयाची  विहिर खचली.  याबाबत उमरी बु. येथील शेतकरी उदयसिंग मदन पवार  मागील पाच वर्षापासुन अनेक वेळा पत्र व्यवहार करुन देखील आजपर्यंत  लघु पाटबंधारे विभागाने या घटनेची  साधी चौकशी सुध्दा केली नाही.  

 याबाबत कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग कारंजा यांच्या सन २०१२  पासून वारंवार पत्र व्यवहार करुनही गाड झोपेत असलेले प्रशासनाने साधी चौकशी केली नाही. उलट संपादीत जमीन सोडुन दुसºया गटातुन विहीरी  जवळुन कालवा नेल्याने विहीरीचे नुकसान झाले . यामुळे शेतीपासून जे उत्पन्न होणार होते, त्यापासून शेतकरी वंचित राहिले. याबाबत संबधितांकडे  ५ जानेवारी २०१२,  २५ जुलै २०१५, २३ मार्च २०१७, ५ आॅक्टोंबर २०१७ मध्ये निवेदन दिले होते. परंतु साधी पाहणी सुध्दा केलेली नाही. असे शेतकºयांनी संबधीतांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वरिष्ठांनी लक्ष देवून विहीरीची भरपाई देवुन, विहीरीचे खोदकाम व बांधकाम करुन मिळावे अशी मागणी केली आहे.

तक्रारी माझ्याजवळ आहे. शेतकºयांच्या जे म्हणने आहे संपादीत जमीनी व्यतिरिक्त दुसºया जमीनीमधून कालवा झाला. त्या संदर्भात पुन्हा जमीन मोजणी करुन चौकशी करु.

- व्ही. आर. चौधरी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कारंजा 

टॅग्स :washimवाशिम