शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

धुळीने माखले शहर, नागरिकांना त्रास

By admin | Updated: May 15, 2017 14:04 IST

भरदिवसा रस्त्यांची कामे सुरु असल्याने सर्वत्र धूळ उडून नागरिकांच्या डोळयात जात आहे.

वाशिम - शहरात सुरु असलेल्या रस्ता, नालीसह ईतर कामांमुळे सर्वत्र धुळीने शहर माखले असून याचा नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास होत आहे. कामे करतांना पाण्याचा वापर करण्याच मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.वाशिम शहरात मोठया प्रमाणात रस्त्याची कामे संथगतिने सुरु असल्याने व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कामांची  पूर्ण करण्याची वेळ निघुन गेली तरी सुध्द कामे अपूर्णच दिसून येत आहेत. संबधितांशी संपर्क केल असता मजबूत व टिकाऊ कामांसाठी विलंब होणर असे उत्तरे देवून पांघरुण घातल्या जात आहे. शहरातून वाहने चालवितांना नागरिकांना मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे. भरदिवसा रस्त्यांची कामे सुरु असल्याने सर्वत्र धूळ उडून नागरिकांच्या डोळयात जात आहे. सदर कामे रात्रीच्या वेळी पूर्ण करावीत व कामे करतांना पाण्याचा वापर करावा जेणे करुन धूळ उडणार नाही अशी मागणी नागरिकांमधून केल्या जात आहे.