शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

अमानी परिसरात तीव्र पाणी टंचाईचे सावट

By admin | Updated: February 27, 2015 00:53 IST

मालेगाव तालुक्यातील प्रकार; पुरेशा निधीअभावी उन्हाळय़ासाठी पूरेशा उपाययोजनाच नाहीत.

अमानी (मालेगाव, जि. वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अमानी येथे सद्यस्थितीत (दि.२६) पाणीटंचाई निर्माण होत आहे. येथे दरवर्षी जानेवारीपासून पाणी टंचाई निर्माण होते. पाणी टंचाई निवारण करण्यासाठी बोअर, विहीर अधिगृहीत केल्या जातात. यामुळे पाणि टंचाई दुर करण्यास मदत होते. अमानी येथे जूनी नळ योजना आहे. या योजनेमधील विहीरीचे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत पूरते. पुरेश्या उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांकडे पाणीपट्टीची मागणी करण्यात येते. परंतू पाणीपट्टी समाधानकारक वसुल होत नाही. पाणीपट्टी वसुली नसल्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना कशा कराव्या? हा प्रश्न भेडसावत आहे. पुरेशा निधीअभावी सन २0१५ च्या उन्हाळय़ात पूरेशा उपाययोजना करणे शक्य होणार नसल्याचे स्थानिक प्रशासनाला वाटत आहे. यामुळे पाणी टंचाईची धग अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन ग्रामपंचायततर्फे वारंवार केले जाते. अमानी येथे पूरक नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे ते आज रोजी पुर्ण झाले नाही येत्या दोन ते तिन महिन्यात सदर काम पूर्ण होईल परंतू आज रोजी पाणी टंचाई सामोरे जावे लागत असल्यामुळे बोअर अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले आहे. पंचायत समितीने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी २६ फेब्रुवारी रोजी केली आहे.