शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

कारंजा बाजार समिती बंदमुळे सोयाबीनची मातीमोल भावाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 14:49 IST

२५ आॅक्टोंबर ते ३० आॅक्टोंबर दिवाळीमुळे बंद असल्याने शेतकºयांचे सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न भंगले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : गत २१ आॅक्टोबरपासून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ आली आहे.सध्यपरिस्थितीत कारंजा तालुक्यात जवळपास ६० टक्के सोयाबीनची सोंगणी व मळणी झाली असून, उवरित ४० टक्के सोंगणी होणे बाकी आहे. सुरूवातीला निवडणूकीमुळे मजूर न मिळाल्यामुळे ही सोंगणी लांबली होती. त्यातच दिवाळी सण तोंडावर आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी मळणी केलेले सोयाबीन विकून यंदाची दिवाळी परिवारासह साजरी करण्याचे स्वप्न पाहिले. परंतु कारंजा बाजार समितीत २१ आॅक्टोंबर ते २४ आॅक्टोंबर या काळात निवडणूक व मतमोजणीमुळे तर २५ आॅक्टोंबर ते ३० आॅक्टोंबर दिवाळीमुळे बंद असल्याने शेतकºयांचे सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न भंगले. दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी शेतकºयांनी खासगी बाजारात सोयाबीन विक्रीकरिता आणले असता, त्याची मातीमोल भावाने खासगी व्यापाºयांकडून खरेदी केल्या जात आहे. दिवाळीदरम्यानही मातीमोल भावाने खरेदी केली होती. कष्टाने पिकविलेल्या सोयाबीनला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. परंतू, दिवाळी सणानिमित्तची गरज भागविण्यासाठी शेतकºयांना सोयाबीन विक्रीशिवाय पर्याय नाही. नवीन सोयाबीन बाजारात दाखल होताच सोयाबीनचे दर ३ हजार ६०० रूपयांच्या घरात होते. परंतु बाजार समितीत जसजशी सोयाबीनची आवक वाढत गेली तसतसे सोयाबीनचे दर काही प्रमाणात खाली येऊन ३२०० ते ३४०० रूपयाच्या घरात येउुन पोहचले. त्यातही विधानसभा निवडणूक व दिवाळीमुळे कारंजा बाजार समिती १० दिवस सलग बंद असल्याने खासगी बाजारात सोयाबीनचे दर दोन ते अडीच हजारांवर येउुन ठेपले. यामुळे शेतकºयांना प्रतिक्ंिटल हजार ते दिड हजार रूपयांचा फटका बसत आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाFarmerशेतकरी