शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कारंजा बाजार समिती बंदमुळे सोयाबीनची मातीमोल भावाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 14:49 IST

२५ आॅक्टोंबर ते ३० आॅक्टोंबर दिवाळीमुळे बंद असल्याने शेतकºयांचे सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न भंगले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : गत २१ आॅक्टोबरपासून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ आली आहे.सध्यपरिस्थितीत कारंजा तालुक्यात जवळपास ६० टक्के सोयाबीनची सोंगणी व मळणी झाली असून, उवरित ४० टक्के सोंगणी होणे बाकी आहे. सुरूवातीला निवडणूकीमुळे मजूर न मिळाल्यामुळे ही सोंगणी लांबली होती. त्यातच दिवाळी सण तोंडावर आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी मळणी केलेले सोयाबीन विकून यंदाची दिवाळी परिवारासह साजरी करण्याचे स्वप्न पाहिले. परंतु कारंजा बाजार समितीत २१ आॅक्टोंबर ते २४ आॅक्टोंबर या काळात निवडणूक व मतमोजणीमुळे तर २५ आॅक्टोंबर ते ३० आॅक्टोंबर दिवाळीमुळे बंद असल्याने शेतकºयांचे सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न भंगले. दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी शेतकºयांनी खासगी बाजारात सोयाबीन विक्रीकरिता आणले असता, त्याची मातीमोल भावाने खासगी व्यापाºयांकडून खरेदी केल्या जात आहे. दिवाळीदरम्यानही मातीमोल भावाने खरेदी केली होती. कष्टाने पिकविलेल्या सोयाबीनला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. परंतू, दिवाळी सणानिमित्तची गरज भागविण्यासाठी शेतकºयांना सोयाबीन विक्रीशिवाय पर्याय नाही. नवीन सोयाबीन बाजारात दाखल होताच सोयाबीनचे दर ३ हजार ६०० रूपयांच्या घरात होते. परंतु बाजार समितीत जसजशी सोयाबीनची आवक वाढत गेली तसतसे सोयाबीनचे दर काही प्रमाणात खाली येऊन ३२०० ते ३४०० रूपयाच्या घरात येउुन पोहचले. त्यातही विधानसभा निवडणूक व दिवाळीमुळे कारंजा बाजार समिती १० दिवस सलग बंद असल्याने खासगी बाजारात सोयाबीनचे दर दोन ते अडीच हजारांवर येउुन ठेपले. यामुळे शेतकºयांना प्रतिक्ंिटल हजार ते दिड हजार रूपयांचा फटका बसत आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाFarmerशेतकरी