शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

डाळिंबाची बाग सुकल्याने शेतक-याचं 20 लाख रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 14:48 IST

गतवर्षीच्या अपु-या पावसाचा फळपिकांना चांगलाच फटका बसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी सुकल्याने त्यांचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाशिम - गतवर्षीच्या अपु-या पावसाचा फळपिकांना चांगलाच फटका बसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी सुकल्याने त्यांचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी फळपिकांची शेती करतात. त्यांनी यासाठी शेतात भव्य असे शेतततळेही खोदले आहे.  याच शेत तळ्याच्या आधारे त्यांनी विक्रमी उत्पादनही घेतले आहे. टरबूज, डाळिंब, पपई आदि फळपिकांसह काकडी, फुलकोबी, सिमला मिरची आदि भाजीपाला पिकेही ते घेत असताज. अंगी असलेली कृतीलता, नियोजन आणि कृषी अधिका-यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या शेतात 8 एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग फुलवित. 

या बागेतून पिकविलेली डाळिंब थेट दुबईपर्यंतही विकली आहेत. तथापि, गतवर्षी झालेल्या अपुºया पावसाचा मोठा फटका त्यांना सहन करावा लागला आहे. शेततळ्यात पुरेसा जलसाठाच उरला नसल्याने आपल्या 20 पेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना या शेततळ्याच्या आधारे जगविणे त्यांना कठीण झाले. यामुळेच त्यांची 8 एकरातील डाळिंबाची फळे धरलेली बाग पूर्णपणे सुकून, त्यांचे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.