शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

‘नेट कनेक्टीव्हिटी’अभावी कार्यालयीन कामांचा खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:55 IST

शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार, १६ डिसेंबरपासून ‘नेट कनेक्टीव्हिटी’ नसल्याचे फलक झळकत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : हल्ली सर्वच कामे आॅनलाईन स्वरूपात झाली असून मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणांचे कामकाज चालणाºया दुय्यम निबंधक कार्यालयात तर संगणक आणि इंटरनेटशिवाय कुठलेच काम होणे अशक्य झाले आहे. असे असताना पुरेशा गतीने ‘नेट कनेक्टीव्हिटी’ न मिळण्याची समस्या कायमच असून शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार, १६ डिसेंबरपासून ‘नेट कनेक्टीव्हिटी’ नसल्याचे फलक झळकत आहे. परिणामी, कामानिमित्त येणाºया नागरिकांना काम न होता तसेच खाली हात परत जावे लागत असल्याने त्यांच्यात रोष व्यक्त होत आहे.मालेगाव तालुक्यातील तुलनेने सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून शिरपूर जैनची ओळख आहे. येथे टोलेजंग इमारतीत दुय्यम निबंधक श्रेणी-१ चे कार्यालय कार्यान्वित असून असंख्य गावे त्याच्याशी जोडलेली आहेत. याठिकाणी शेती, घर, भुखंडांचे खरेदी-विक्री व्यवहार चालण्यासोबतच मालमत्ता दस्ताची नोंदणी करणे, दस्ताच्या सूचीची प्रमाणिक नक्कल देणे, शोध उपलब्ध करणे, ‘नोटीस आॅफ इन्टिमेशन’ची फाईल तयार करून घेणे, जुना मूळ दस्त नोंदणी करून परत देणे, मुद्रांक शुल्क भरण्याच्या प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे, दस्ता नोंदणीसंदर्भात गृहभेटी देणे, विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करून देणे, मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र नोंदणी करणे आदी स्वरूपातील कामे केली जातात. त्यासाठी संगणकांना पूर्ण गतीने ‘नेट कनेक्टीव्हिटी’ मिळणे आवश्यक आहे; मात्र नेमकी हीच समस्या गत काही दिवसांपासून जाणवत असून शिरपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज यामुळे ठप्प झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन