शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सोयाबीन अनुदानाच्या वितरणात अडचणी, लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये चुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 15:52 IST

गत वर्षी १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबरदरम्यान बाजार समित्यांत सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे; परंतु बाजार समित्यांकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांत चुका असल्याने आता बँका आणि प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

वाशिम: गत वर्षी १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबरदरम्यान बाजार समित्यांत सोयाबीन विकलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे; परंतु बाजार समित्यांकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांत चुका असल्याने आता बँका आणि प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

जिल्ह्यात ४३ हजारांहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या निर्णयानुसार अनुदान मंजूर झाले होते. त्यानुसार १४ कोटी ७९ लाख रुपयांचा निधीही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या यादीनुसार शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी बँका आणि पतसंस्थांकडे धनादेश पाठविण्यात येत आहेत. तथापि, या धनादेशानुसार शेतकऱ्यांचे नाव आणि खाते क्रमांक तपासल्यानंतर तफावत आढळून येत आहे. 

जिल्ह्यात गतवर्षी हिंगोली, यवतमाळसह इतरही ठिकाणच्या शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकले होते. त्या शेतकऱ्यांची नावे वाशिम जिल्ह्याच्या यादीत आली आहेत. तथापि, सदर शेतकऱ्यांचे खाते हे वाशिम जिल्ह्यात नसल्यामुळे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करणे कठीण होत आहे. आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत अशा शेतकºयांची यादी तयार करून त्यांचे अनुदान संबंधित जिल्ह्यातील त्यांच्या बँक खात्यात धनादेशाद्वारे वळते करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.