शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार पीक नुकसानभरपाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 16:40 IST

वाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळ, अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे ...

ठळक मुद्देआॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये झाले होते नुकसानअमरावती विभागाला ७०.८ कोटी मिळाले.

वाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळ, अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानभरपाईपासून वंचित असलेल्या शेतकºयांसाठी महसूल विभागाने २९ जून रोजी राज्यातील चारही महसूल विभागासाठी ३२६ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामध्ये अमरावती विभागाला ७० कोटी ८ लाख २४ हजार रुपये मिळाले आहेत.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवकाळी पाऊस पडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते.  नुकसानापोटी यापूर्वी तीन टप्प्यात शासनाकडून निधी मिळालेला आहे. परंतू, यामधूनही अनेक शेतकरी वंचित राहिल्याने राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या चारही महसूल विभागाने शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी नोंदविली होती. सहा महिन्यानंतरही निधी मिळत नसल्याचे पाहून नुकसानभरपाईपासून वंचित असलेले शेतकरी तहसिल स्तरावर चकरा मारीत होते. शेवटी २९ जून रोजी महसूल विभागाने नुकसानभरपाईपोटी चार महसूल विभागाकरीता ३२६ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  यामध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांना ७० कोटी ८ लाख २४ हजार रुपये मिळणार असून, यामध्ये वाशिम जिल्हा १३ कोटी ६७ लाख ८५ हजार, बुलडाणा दोन कोटी १४ लाख ६३ हजार, अकोला नऊ कोटी ८९ लाख २४ हजार, अमरावती ११ कोटी ८ लाख ८२ हजार, यवतमाळ जिल्ह्याकरीता ३३ कोटी २७ लाख ७० हजाराच्या निधीचा समावेश आहे. या निधीमधून लवकरच वंचित शेतकºयांना नुकसाभरपाईची रक्कम दिली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र