शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

खरडून गेलेली शेती, पीक नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

तालुक्यातील धोत्रा गावचे शेतकरी रामकृष्ण सीताराम मनवर यांची शेती मंगरूळपीर - कारंजा रस्त्यालगत असून, निर्माणाधिन रस्त्याच्या नाल्या काढण्यात न ...

तालुक्यातील धोत्रा गावचे शेतकरी रामकृष्ण सीताराम मनवर यांची शेती मंगरूळपीर - कारंजा रस्त्यालगत असून, निर्माणाधिन रस्त्याच्या नाल्या काढण्यात न आल्यामुळे आणि मागील वर्षी आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने व मंगरूळपीर - कारंजा रस्त्यावरील पाण्याचा लोंढा शेतशिवारातून वाहून गेल्याने शेती मोठ्या प्रमाणात खरडून अपरिमित हानी झाल्याचे निवेदन मागील वर्षी आणि याहीवर्षी बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार, मंगरूळपीर यांना देऊनही कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

०००००००००००००

तहसीलदारांना पुन्हा निवेदन

अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेत शिवारातून सोयाबीन, तूर आणि इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे रामकृष्ण मनवर यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे कळवले आहे. शेती हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी बाधित शेतकरी मनवर यांनी महसूल प्रशासनाला केली आहे.