शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST

निवेदनानुसार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचारी योजना राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत; परंतु आजवर राज्य शासनाने व मंडळ ...

निवेदनानुसार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचारी योजना राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत; परंतु आजवर राज्य शासनाने व मंडळ प्रशासनाने व मंडळ प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. अर्धवेळ कर्मचाऱ्यांना सन २०१७ पासून पूर्णवेळ पदोन्नती दिली नाही, ती सुरळीत करण्यात यावी, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना किमान वेतन योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांची विभागवार नव्याने ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार पूर्णवेळ कर्मचारी पदावर बढती देण्यात यावी, अर्धवेळ कर्मचारी म्हणून त्यांना बजावलेल्या सेवेचा अर्धकालावधी या कर्मचाऱ्यांना बढती दिल्यानंतर सेवेत संलग्न करण्यात यावा, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना अनुकंपा योजना लागू करण्यात यावी, तसेच या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यात यावा आदी प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.

०००००००००००००

मान्य होईपर्यंत लढा सुरूच

अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या मागण्या वरिष्ठांनी मान्य कराव्या. मागण्या मान्य होईपर्यंत संघटनेचा लढा सुरूच राहील, प्रसंगी तीव्र आंदोलनदेखील करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.