शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

फलज्योतिष अभ्यासक्रमाला मान्यता न देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

मंगरुळपीर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नु या विद्यापिठाने फलज्योतिष हा विषय पदवी व पदवीका अभ्यासक्रमाला ...

मंगरुळपीर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नु या विद्यापिठाने फलज्योतिष हा विषय पदवी व पदवीका अभ्यासक्रमाला शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वाशिम जिल्हा शाखेच्यावतीने निषेध करण्यात येवून महाराष्ट्रात फलज्योतिष हा विषय शिकविण्यास मान्यता देवू नये, अशा विनंतीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचेमार्फत देण्यात आले.

समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी इग्नुच्या या फलज्योतिष या विषयाच्या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र राज्यात मान्यता देवू नये, असे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष नाना देवळे, जिल्हा संघटक विजय भड, नीलेश मिसाळ, नंदू वाघ - वाशिम तालुका संघटक, पुरुषोत्तम म्हातारमारे, महादेव साबळे, यांसह जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.