शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी येथील युवा शेतकरी नितीन पाटील उपाध्ये ...

राज्य शासनाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन

द्यावे अशी मागणी येथील युवा शेतकरी नितीन पाटील उपाध्ये यांनी केली आहे .

शेतकऱ्यांकडून काजळेश्वर परिसरात सोयाबीनची पेरणी मोठया प्रमानात होते. त्यामुळे पेरणीला एकरी ३० ते ३५ किलो बियाणे लागते. गतवर्षी पावसाने काढणीचे वेळी सोयाबीन खराब केले. त्यामुळे बहूतांश शेतकरीकडे पेरणीला घरचे बियाणे नाही. गतवर्षी या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनही फारसे झाले नाही. कर्ज भरणे, देणी

देणे या करीता त्यांना तेव्हाच सोयाबीन विकावे लागले. हमी भावापेक्षा

कमी भावात सोयाबीन विकल्याने

आताच्या वाढीव भावाचा फायदा

शेतकऱ्यांना झाला नाही .सद्या सोयाबीनचे भाव चढत असल्याने

बियाण्याचे भाव चढे राहतील अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. अशी स्थीती असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नितीन उपाध्ये यांनी केली आहे.