शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

थंडीमुळे पाच गावातील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:00 IST

वाकद (वाशिम) : गत दोन दिवसांपूर्वी पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील वाकद, बाळखेड, गोहोगाव, एकलासपूर व धोडप येथील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकमतन न्यूज नेटवर्कवाकद (वाशिम) : गत दोन दिवसांपूर्वी पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील वाकद, बाळखेड, गोहोगाव, एकलासपूर व धोडप येथील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये हरभरा व हळद पिकांचा समावेश असून कृषी विभागाने या भागाचा सर्व्हे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे.थंडीचे प्रमाण गत काही दिवसात वाढल्याने शेतातील हरभरा पिकाचे दाणे काळसर झाले असून हळदही करपल्यासारखी झाली आहे. अगोदरच पावसाअभावी अनेकांचे बियाणे उगवलेच नाही त्या ज्या शेतकºयांनी धडपड करुन पीक जगवले त्यातही नुकसान झाल्याने याचा विपरित परिणाम उत्पादनावर होणार आहे. याचा मोठा फटका शेतकºयांना बसणार असल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. शेतकºयांनी मोठया मेहनतीने व श्रमाने पीक जगविण्याचा प्रयत्न केला परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकºयांनी केलेले नियोजन कोलमडले. आता हाती येणाºया उत्पादनातून लावलेला खर्च तरी निघेल की नाही या चिंतेत शेतकरी पडला आहे. यासंदर्भात परिसरातील शेतकºयांनी कृषी अधिकाºयाची भेट घेवून त्यांना याबाबत माहिती दिली. तसेच या भागाच्या नुकसानाचे सर्वेक्षण करावे व शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीweatherहवामान