शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरूवातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:52 IST

वाशिम : खरीप हंगामात अवघ्या २२ टक्क्याच्या आसपास पीककर्ज वाटप करणाºया बँकांनी, रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपास अद्याप सुरूवात केली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगामात अवघ्या २२ टक्क्याच्या आसपास पीककर्ज वाटप करणाºया बँकांनी, रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपास अद्याप सुरूवात केली नाही. रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरूवात केव्हा होणार? याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.शेतकºयांना नानाविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत असून, शेती मशागत, पीक पेरणी, फवारणी व अन्य शेतीविषयक कामे पैशाअभावी खोळंबू नये म्हणून शेतकºयांना पीककर्ज वाटप केले जाते. यावर्षीच्या खरिप हंगामात १४७५ कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप असतानाही प्रत्यक्षात २२ टक्क्यांच्या आसपासच पीककर्ज वाटप झाले. आता रब्बी हंगाम तोंडावर असल्याने शेतकºयांना पीककर्ज वाटपाची प्रतिक्षा आहे. खरिप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने आणि हमीभावाने शेतमालाची खरेदी नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पृष्ठभूमीवर रब्बी हंगामात शेतकºयांना पीककर्ज वाटपाची प्रतिक्षा आहे. आॅक्टोबर महिन्यात पीककर्ज वाटप सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप पीककर्ज वाटपाला सुरूवात झाली नसल्याने याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी जि.प. सदस्य विकास गवळी यांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्ज