शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील धुळीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 14:55 IST

वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. 

दुचाकीधारकही त्रस्त: मातीमिश्रीत मुरुमाच्या वापराचा परिणामलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने करण्यात असलेल्या रस्ता कामांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने वाशिम-हिंगोली , वाशिम-यवतमाळ, महान आर्णी आणि मालेगाव-मेहकर या चार मार्गाचे काम करण्यात येत आहेत. सिमेंट काँक्रीटचे हे रस्ते चौपदरी करण्यात येत असून, या मार्गाचे कंत्राट परराज्यातील बड्या कंपन्यांना देण्यात आले आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या रस्त्यांच्या कामासाठी प्राथमिक स्तरावर मुरूम या गौणखनिजाचा वापर करून समतलीकरण करण्यात येत आहे. तथापि, वापरण्यात येत असलेल्या या मुरुमात मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने ही माती वाहनांच्या वर्दळीमुळे उडून पिकांवर बसत आहे. यामुळे पाने धुळीने माखली जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. पाने हे झाडांसाठी प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मितीचे काम करतात; परंतु त्यावर धुळ बसत असल्याने पिके सुकत चालली आहेत. या प्रकारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. सद्यस्थितीत रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांची पेरणी झालेली असली तरी, वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील शेतांत खरीपातील तुरीचे प्रमाणच अधिक असल्याने सर्वाधिक फटका याच पिकाला बसत आहे. दरम्यान, वाहनांमुळे उडणारी धुळ डोळ्यात जात असल्याने दुचाकीचालकांनाही याचा त्रास होत आहे.

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूकMangrulpirमंगरूळपीर