शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी पाच जणांचा मृत्यू; ४९ ‘पॉझिटिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:18 IST

आतापर्र्यंंत कोरोनाबळींची संख्या ८२ वर पोहचल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. आतापर्र्यंंत कोरोनाबळींची संख्या ८२ वर पोहचल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २५ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ३९३५ वर पोहचली. १२४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात ४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, शृंगऋषी कॉलनी १, नवीन आययुडीपी १, चामुंडादेवी परिसर ३, साईलीला नगर १, नवीन पोलीस वसाहत ३, विनायक नगर ४, पाटणी चौक १, शुक्रवार पेठ १, आययुडीपी १, तंत्रनिकेतन महाविद्यालय १, पोलीस स्टेशन परिसर १, पोस्ट आॅफिस १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ४, तामसी येथील १, केकतउमरा येथील २, शेलगाव येथील १, काटा येथील १, रिसोड शहरातील पॉवर हाऊस परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील १, सोनाटी येथील ३, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, व्याड येथील १, बेलखेडा येथील २, मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १, कारंजा लाड शहरातील ३ व्यक्ती कोरोना बाधितांचा समावेश आहे.

१२४ व्यक्तिंना डिस्चार्जजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२४ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या वाशिम शहरातील दोन महिला व पिंप्री वरघट येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कुराळा येथील ५० वर्षीय व अमानी ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.------------------

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम