शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus in Washim : ‘होम क्वारंटीन’ करण्यावरून उद्भवताहेत वाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:51 IST

आमचे नाव का कळविले, आमच्या घरात बाहेरून कुणीही आले नाही. मग १४ दिवस क्वारंटीन का व्हावे, असे म्हणत ग्रामीण भागात वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : परराज्यातून किंवा रेडझोनमधून येणाऱ्या विद्यार्थी, कामगार , मजूरांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तालुकास्तरावर विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले.मात्र संबंधितांना या ठिकाणी क्वारंटीन व्हा, असे म्हणणे ग्रामीण भागात भांडणाचे मूळ ठरत असल्याचे मालेगाव व रेगाव येथील २०, २१ मे च्या घटनेवरून दिसून येते.परराज्यातून तथा मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरातून गावी परतण्यासाठी अडकलेल्या नागरिकांना शासनाकडून काही अटीवर परवानगी देण्यात आली. त्यानुसार येथून मोठ्या प्रमाणात मजूर, विद्यार्थी, कामगार आदींची घरवापसी सुरु आहे. गावात कोरोनाचा संसर्ग होवू नये , यासाठी प्रशासनाकडून गावपातळीवर कोरोना सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. मात्र रात्री- बेरात्री लपूनछपून आलेले अनेकजण घरातच बसून राहतात. संबंधित व्यक्तीची माहिती शेजारील नागरिक प्रशासनाला देण्याचा प्रयत्न करते. परंतु, आमचे नाव का कळविले, आमच्या घरात बाहेरून कुणीही आले नाही.मग १४ दिवस क्वारंटीन का व्हावे, असे म्हणत ग्रामीण भागात वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. रेगाव आणि मालेगाव येथे वाद निर्माण झाला होता. मालेगावचे पोलीस वेळेवर पोहचवले आणि वाद मिटविले. काही ठिकाणी वाद निर्माण झाला तर तालुका प्रशासनाला जावून गावकº्यांची समजूत काढावी लागते. आतापर्यंत सात ते आठ ठिकाणी जावे लागले. गावात बाहेरगाववरून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांची तपासणी करून क्वारंटीन करणे आवश्यक ठरत आहे. हातावर ‘होम क्वारंटीन’चे शिक्केमालेगाव तालुक्यात परराज्य, परजिल्ह्यातून अनेक मजूर, कामगार, युवक परतत आहेत. या सर्वांच्या हातावर ‘होम क्वारंटीन’चे शिक्के मारले जात आहेत. १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या.परराज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाºयांनी स्वत:च माहिती प्रशासनाकडे द्यावी. असे न करता घरात लपून राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- आधारसिंग सोनोने,पोलीस निरीक्षक, मालेगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम