शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘कोरोना’मुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:03 IST

शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे सर्व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या हंगामाचे त्यांच्याकडून चार ते पाच महिन्यांपूर्वी नियोजन केले जाते. त्यामध्ये साहित्यही आणल्या जाते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा हा माल घरातच पडून असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहे.उन्हाची तीव्रता वाढली की, सर्वच नागरिक उन्हाची काहिली कमी करण्यासाठी उसाचा रस लस्सी, मठ्ठा, कुल्फी, आइस्क्रीम यासह शितपेयाकडे धाव घेतात. पण यावर्षी राज्याला कोरोनाची पृष्ठभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे गत चार-पाच महिन्यांपासून शितपेय व्यवसायिकांनी केलेले नियोजन कोमलडल्याने सदर व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न पुढे आला आहे.  एप्रिल व मे हे दोन महिने अधिक व्यवसाय देणारे असतात. या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी असल्याने अनेक जण या व्यवसायात उतरतात. पण लॉकडाउन सुरू झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या मे महिना अर्धा संपला असून काही दिवसातच पावसाचे आगमन होणार आहे.त्यामुळे शीतपेय विक्रीचा मुख्य व्यवसाय बुडाल्याने व्यावसियीकांना फटका बसला. अनेकांनी व्यवसायात केला बदलशितपेय विक्रेत्यांना यावर्षी कोरोनाच्या पृष्ठभूमिवर व्यवसाय करता आला नसल्याने अनेकांनी भाजीविक्री, फळ व्यवसायायासह दुसºया व्यवसायाला पसंती दिल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमbusinessव्यवसाय