शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

२७00 एकरावर सिंचनाची सोय

By admin | Updated: July 31, 2015 01:05 IST

‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पातंर्गत वाशिम जिल्ह्यातील १८ गावांचा समावेश.

वाशिम : मानव विकास मिशन अंतर्गत भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण या प्रकल्पातून १८ गावांतील २७00 एकरावरील सिंचनाची सोय झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने पिके करपली जात आहेत. यामध्ये ज्या गावांमध्ये ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे, त्या गावातील पाण्याची पातळी वाढलेली असून, याद्वारे या भागातील पिके डौलदार स्थितीत असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक बळवंत गजभिये यांनी दिली. जिल्ह्यातील १८ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला असून, यामध्ये वाशिम, मालेगाव, रिसोड तालुक्यातील प्रत्येकी पाच व मंगरुळपीर तालुक्यातील तीन असे एकूण १८ गावांचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील वाळकी, बिटोडा तेली, पांडवउमरा, दोडकी, सोयता, मालेगाव तालुक्यातील अनसिंग, वाकद, वाघजूळ, ब्राम्हणवाडा, शेलगाव खवले, मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी, खडी, सार्सी व रिसोड तालुक्यातील वाकद, पार्डी तिखे, कंकरवाडी, सायखेडा, लेहणी या गावांचा समावेश आहे. या गावातील ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण या प्रयोगामुळे भूजलाचे पुनर्भरण तर झालेच, शिवाय पाणीटंचाईवरसुद्धा मात झाली आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवल्याने पावसाने दडी मारलेल्या काळात याचा उपयोग शेतकर्‍यांना होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. याकरिता भूजल सर्वेक्षण विभागाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील १८ गावांमध्ये हा प्रकल्प राबवून कुठेही पाणी वाहून न जाता, त्या-त्या गावात सिमेंट बंधारे बांधण्यात आलेत. याचा उपयोग जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होत आहे. २0१३ मध्ये प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यातील चार गावांमध्ये राबविण्यात आला. याचा फायदा पाहता २0१४-२0१५ मध्ये १८ गावे समाविष्ट करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे गावातील हातपंप, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.