शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

 पैसे भरूनही रखडल्या वाशिम जिल्ह्यातील पाच हजार कृषीपंप जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 16:42 IST

Washim Mahavitran News दोन वर्षांच्या काळात ७ हजारांवर शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निसर्गाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यासह रब्बी हंगामात सिंचन करून स्वत:चा आर्थिक विकास साधण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यानी महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केले. त्यापैकी ५११७ शेतकऱ्यानी रितसर पैसे भरूनही त्यांना दोन वर्षांपासून कृषीपंप जोडणीच मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सलग दुसरा रब्बी हंगामही हातून जाणार आहे.वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पावसाच्या अनियमिततेचा फटका वारंवार बसतो. अनेकदा अवर्षणामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होते, तर रब्बी हंगामातही पाणी उपलब्ध असताना वापर करण्यास साधने नसल्याने शेतकऱ्याना स्वत:चा आर्थिक विकास साधणे शक्य होत नाही. असे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी घेऊन किंवा जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या आधारे सिंचन करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी  महावितरणकडे अर्ज करीत आहेत. दोन वर्षांच्या काळात ७ हजारांवर शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. तथापि, त्यापैकी ५ हजार ११७ शेतकºयांनी पैसे भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदाही रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागणार आहे.   सौरपंपाबाबत अनेक शेतकरी अनुत्सूकज्या शेतकºयांनी मार्च २०१८ नंतर महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केले. त्या शेतकऱ्यांना पारंपरिक जोडणीसाठी योजना नसल्याने महावितरणने सौरपंप जोडणीचा पर्याय उपलब्ध केला आहे. जे शेतकरी यासाठी तयार आहेत. त्यांना सौरपंप दिलेही जात आहेत. तथापि, अनेक शेतकरी या पर्यायाबाबत उदासीनच असून, पारंपरिक जोडणीसाठी त्यांना याबाबतचा निर्णय होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

महावितरण सध्या उच्च दाब वाहिनी योजना राबवित आहे. त्यात एका शेतकरी ग्राहकासाठी अडीच लाख खर्च येतो. यानुसार ३१ मार्चपूर्वी ज्या शेतकºयांनी पैसे भरले त्यांना जोडणी दिली जात आहे. तथापि, मार्च २०१८ नंतर कोणतीच योजना नसल्याने शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी देणे अशक्य झाले आहे.-पी. एम. राठोड,जनसंपर्क अधिकारी, 

टॅग्स :agricultureशेतीwashimवाशिमmahavitaranमहावितरण